आ. विक्रम काळेंवर मराठवाड्यातील शिक्षक नाराज;मतदानातुन नाराजगी दिसणार!
पक्षातील गटबाजी काळेंसाठी ठरणार घातक!
प्रदीप सोळुंके यांना शिक्षकांचा मिळतोय प्रतिसाद
महाविकास आघाडीतील गटबाजीचा भाजपला मिळू शकतो फायदा
बीड जिल्हा ठिकठिकाणी काळेंना मिळते ना पसंती
अनेक संस्थाचालक आ.विक्रम...
आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
औरंगाबाद :- भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणूक कार्यक्रमानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर...
शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान, ’एमआयएम’ही उतरणार रस्त्यावर; खासदार जलील यांची माहिती
औरंगाबाद । प्रतिनिधी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलतांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून राज्यभरात...
देवस्थान जमिन घोटाळ्यात गृहमंञ्यांना नेमके कोणाला वाचवायचे आहे?
देवस्थान जमिनी घोटाळा प्रकरणातील तपास अधिकारी बदलले
आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडे असलेला तपास काढून घेतला!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देवस्थान जमिनीत गैरप्रकार झालेले...
राज्यातील पहिलीच घटना; जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले!
-मुंबई उच्च न्यायलायाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आदेश
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात 2011 ते 2019 मध्ये नरेगामध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने...
अशी आहे ‘ब्रेक द चेन’ची नवी नियमावली
राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत...
घरगुती वादातून माय-लेकींनी केले विष प्राशन; एकीवर उपचार सुरू तर आईचा मृत्यू
खुलताबाद ( औरंगाबाद ) : तालुक्यातील पळसवाडी येथे घरगुती वादातून आईने दोन मुलींना विष पाजून स्वत: विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना पळसवडी येथे शनिवारी ( दि.२२...
उपराष्ट्रपतीपदासाठी NDA उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांची निवड
नवी दिल्ली : भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल...
जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना घरपोच सराव पेपर व उत्तरपत्रिका
उमरगा : प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक गुणवत्तेत मध्ये खंड पडू नये म्हणून covid-19 च्या उद्भवलेल्या परिस्थितीत मुख्याध्यापक पद्माकर मोरे...
शेतकरी – कामगारांसह सामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटीबद्ध- मुख्यमंत्री
औरंगाबाद: शेतकरी आणि कामगार यांच्यासह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यातील शासन कटीबद्ध आहे. या सर्व घटकांच्या हितासाठी शासन गतिमानतेने निर्णय घेत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...





















